ज्या ठिकाणी सेवेकर्याला वाघाचे व गायीचे दृश्य दाखविले, त्या ठिकाणी एक झरा आहे. १८ वनस्पतींचे मूळ त्या ठिकाणी आहे. तो झरा, ती नदी तिला गुप्तता कशी? तिचे पाणी कुठून आले? पण अघोरी राक्षसाने आश्रमाचा नाश केला. त्या ऋषीला परिवारासह गायब केले आणि या गुप्त नदीला पाताळात खेचले. परंतु जे १८ वनस्पतींचे मूळ त्या ठिकाणी पाण्याचे…
मानव हा ईशाचा अवतार आहे. मानव योनीमध्येच अवताराची सुरुवात असते. त्याचा आढावा अगोदरच घडलेला असतो. आढाव्याची घडण अगोदर तयार असते आणि त्याप्रमाणे कृतिमान होत असेल, तरी त्याला सुखदुःखाचे तडाखे त्याप्रमाणे बसतात. त्याने एकच लक्षात ठेवणे, कशासाठी ही जीवन यात्रा आहे? त्याने सत् शुद्ध भावनेने सद्गुरु चरणी लिन होऊन, सुख दुःख हे संचिताचे खेळ आहेत, हे…
श्री रामप्रभू - मानवांचा उद्धार करण्यासाठी, सताला तारण्यासाठी व असताचा नाश करण्यासाठी जी अवतार कार्य निर्माण केली गेलीत, त्यांचा हा शुभ दिन आहे. त्याप्रमाणे सर्वस्व अवतार कार्यांची कृती घडण घडविली. परंतु मानवांचे कोड कौतुक पुरविण्यासाठी ही गती प्रत्येक अवतार कार्यात घडवली आहे.
प्रत्येक अवतार कार्यात सताला संरक्षण देणे व असताचा नाश करणे याची घडण…
पंढरपूर निवासी श्री विठ्ठल – ब्रह्म - ब्रह्म म्हटले म्हणजे त्या ठिकाणी सर्वस्व स्थिरावले जाते. हे उच्च कोटीचे स्थान होय. ज्याला स्थिती स्थापकत्व असते, त्या ठिकाणी सर्व लय होते. मिलन होते. सद्गुरु मिलन तेच ब्रह्म होय.
मानवाचे कोड कौतुक पुरविण्यासाठी त्रिगुणात्मक आकार निर्माण होतो. त्यावेळेला अल्प बुद्धीप्रमाणे जवळ असते ते सांगणे होते. चित् सत…
सत् तत्व - महाराष्ट्र ही भूमी महान पवित्र भूमी होती. सर्वस्व ऋषीमुनी आपले साध्य साधण्यासाठी या ठिकाणी येत असत. कोपिष्ट मुनि या ठिकाणचे नसून ते दक्षिणेकडचे होते. सिद्धी साधण्यासाठी दक्षिणेकडून ते या ठिकाणी आले. महान तपश्चर्या केली. वरदान मागून घेतले. वरदान मिळाल्यानंतर आपल्या शक्तीचा त्यांच्या ठिकाणी अहंभाव निर्माण झाला. या शक्तीच्या जोरावर त्यांनी कलह घडवून…
आपले जे स्थान आपले जे स्थान कूपी आहे, त्या ठिकाणची गुप्त नदी जी अक्षयाने आपल्या ताब्यात घेतली होती, संदेश आहेत आपणाला, हे सर्वस्व मोकळे करावयाचे आहे. त्याचे सर्वस्व मार्ग, निवेदन करणार आहे. चौकटांच्या वेळीच हे कार्य करावयाचे होते, पण कार्य पूर्ण झाले नव्हते. हे महान असे क्षेत्र आहे. या क्षेत्राला आता फार मोठे महत्त्व मिळणार…
वालावल कूपीचा डोंगर - वालावल या ठिकाणी कूपीच्या डोंगरावर अक्षय नावाची महान अघोरी ज्योत होती. त्याचे प्राबल्य त्या ठिकाणच्या सबंध परिसरात होते. त्याचे सर्वस्व गण प्रत्येक गावी दैवत या रूपाने वावरत होते. अत्यंत रमणीय, आल्हाददायक असे हे क्षेत्र आहे. याच ठिकाणी असणारी एक गुप्त नदी, अक्षय याने आपल्या शक्तीने बंधन घालून पूर्णत्वाने आपल्या ताब्यात घेतली.…
श्री स्वयंभू महाशिवरात्र – जे सत्यमेव आहे, स्वयं तत्त्व आहे, जो प्रत्यक्ष शिव आहे त्याचीच ही शिवरात्र आहे. तोच हा एक दिवस आहे. म्हणजे ज्यांची शिवरात्र आहे, त्यांच्याच ध्यानात मी रममाण असतो. मी जर शिव आहे, तर मग दुसऱ्याची सेवा का करतो? मी कोणाच्या ध्यानात असतो? तर जे स्वयं शिव आहेत, ज्यांचे वर्णन करता येत…
श्री नर्मदा निवासी मालिक – आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका होतात. मग मानवांचे काय? लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही.
भक्तीची अंगे दोन आहेत – (१) एक सत् भक्ती अन् (२) दुसरी असत भक्ती. म्हणून…
दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. मी कणाकणात भरलेलो आहे. केव्हाही सोडणार नाही. कोणीही सुटणार नाही. असे काहींनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना काही माहीत नाही.
दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्यांनी…
श्री समर्थ मालिक – विषय एकच आहे. भक्ताने आपले कर्तव्य करणे. आत्तापर्यंत कुठला विषय बाकी आहे का? विषय नेहमीच आहे. पण ज्ञान? ज्ञाना पासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत.
एकच विषय - अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात सेवेकर्यांनी कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे.…
श्री समर्थ मालिक – महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी काय करतो अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे.…