श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …
15
Blogs
श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …
श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …
श्री क्षिराब्धी – संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडी ओल्याला …
श्री समर्थ मालिक – माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का? हा मृत्यू गोलार्ध आहे. यात जडत्व मानव आहे. त्यात अखंड तत्त्वाचा वास …
श्री समर्थ मालिक – मानवांची मनोभावना कशी तृप्त होते? दुसऱ्याचे ऐकून ती तृप्त होते कां? तर ती तृप्त होत नाही. जरी ते …
श्री विठ्ठल – सद्गुरू साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्यांनी ओळखावे. सहज बोलणे असते. …
श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …
श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …
श्री समर्थ मालिक – सर्वस्व भारतभूमीवर अंध:काराची छाया पसरलेली आहे. सर्वस्व अंध:कार दाटला आहे. याचे कारण कारभार आहे. सेवेकरी जे स्वयं प्रकाशात …
श्री समर्थ मालिक – सर्व समर्थमय करावयाचे असेल तर संसार नेटका केलाच पाहिजे. ज्याचा संसार नेटका नाही, ती ज्योत गतीमान होणार नाही. …
श्री समर्थ मालिक – जी भक्ती आपण करतो, ती कशासाठी? तर जो मानव करील त्याच्याचसाठी ती आहे, अन् ती भक्ती त्याच्याच बरोबर …
श्री समर्थ मालिक – नाही वैकुंठीचे ठाई | नाही योगीयाचे हृदयी || माझे भक्त गाती ठाई ठाई | तेथे तिष्ठामी नारदा || …
श्री समर्थ मालिक – सत् आणि असत या दोन्हींचे घर्षण होऊन सतावर असणारे असताचे दडपण दूर करण्याकरिता काही तरी केलेच पाहिजे. असताचा …
श्री विठ्ठल – वनवा लागल्यानंतर सुक्याबरोबर ओल्यालाही झळ लागते. तशी झळ लागेल. ओला वृक्ष आहे त्या ठिकाणी गारवा लागतो. तसा सेवेकऱ्याच्या ठिकाणी …
