Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

मार्गावर आणण्या करीता …©️

मार्गावर आणण्या करीता …©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने, आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. ज्योत सात्विक असते पण मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकते. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक ही दाखवावी लागते.

या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात, स्थीर झाल्यात? पण रममाण कोणाला करून घ्यावयाचे आणि कोणाला नाही?

अन् हीच स्थिती कोकण आश्रमात झालेली आहे. तेथील मानव मतलब साधण्यासाठीच सेवेकरी झालेले आहेत. फक्त एकच ज्योत सोडून बाकी ज्योती जागृत आहेत का? काही मुंबईत आता का आल्या त्याची कल्पना आहे. ज्या कर्तव्यासाठी संदेश सोडले, त्या कर्तव्याचे पालन झाले आहे का? मानवी पुराव्यासाठी मला तिकडे जावे लागेल म्हणूनच ते इकडे आलेले आहेत.

या सबंध वालावल भूमीमध्ये ज्यांनी आसनाची विटंबना केली, ते सूटणार नाहीत. केव्हा आणि कधी? आसनाचे खोटे नाटे, इकडचे तिकडे कोण करीत आहे हे पण मला माहित आहे. त्यांना सोडणार नाही. सेवेकर्‍यांनी वर दाढी धरावयाची व खाली पायाने तुडवावयाचे मग दर्शन घेण्याचा अर्थ काय? मतलब साधण्यासाठी? पण तो मतलब साधू देणार नाही. या मानवानां त्राही त्राही करून सोडेन. एकच ज्योत, तिच्या कर्मसंचिताप्रमाणे होईल. पण तिच्या कर्मसंचिता पेक्षाही उज्वल ठिकाण मिळवून देईन. मानवाने काय कमवायचे? तर सत् कृती ! ज्याने सत् कमावले, त्याचा केसही वाकडा करू देणार नाही. जो माझ्यात रममाण होतो, मीही त्या ठिकाणी रममाण होतो. ©️

You cannot copy content of this page