Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

“विषय तो झाला नारायण” ©️

“विषय तो झाला नारायण” ©️

श्री समर्थ मालिक –

संत मालिकेत संतांनी सांगितले आहे, अनुभवले आहे. तुम्ही ते अनुभवले नाही. व्यक्तिशः आपणास नाही, सर्व सेवेकर्‍यांना आहे. संताने वाक्यरचना केलेली आहे. हल्लीचा काळ वेगळा आहे. सताला त्रास होतो आहे, दिसत आहे, गती मिळत आहे. संताने त्रास सहन करणे व तो त्रास सहन करता करता सतमय बनने. मग त्रास पूर्ण झाल्यानंतर फळ आपोआप मिळत असते.

अघोरांचा त्रास केव्हा व कसा होत असतो, तर अघोर कृती व असत कर्तव्याचा लोंढा डोक्यावरून जाऊ लागल्यानंतर होत असतो. मग कर्तव्य करण्यास वेळ लागत नाही. त्याचा नाश कृतीने होत असतो. हा इतिहास आदिअंता पासूनचा आहे.

मायावी कर्तव्यामध्ये त्रिगुणांनी आडकाठी व खो घातला असेल, तरी देखील सताजवळ, क्षणोक्षणी त्रिगुण निर्माण करण्याची शक्ती आहे. सताजवळ सहनशीलता असते. त्रिगुणांनी दिलेले अधिकार व त्याचा उपभोग अघोरांनी आत्तापर्यंत घेतला आहे. ©️

You cannot copy content of this page