Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

अवतार कार्य केव्हा नटविले जाते?©️

अवतार कार्य केव्हा नटविले जाते?©️

श्रीकृष्ण जयंती –  ज्या ज्या युगामध्ये मानव अघोरी कृत्य करून पराकोटीला जातात, त्या त्या वेळेला अवतार कार्य नटवावे लागते. कर्तव्याची आखणी आधीच झालेली असते. त्याप्रमाणे ते कर्तव्य अवतार कार्य नटवून पार पाडावे लागते. अवतार कार्याची गती जरी वेगळी असली तरी मानवाला प्रत्यक्ष कोण आहेत याची जाणीव देऊन कर्तव्याची पण संपूर्ण जाणीव दिलेली आहे. अनेक लिलेने खेळ केलेले आहेत, अवतार नटवले आहेत ते कशासाठी? सताला पूर्णत्वाने संरक्षण देऊन सत कर्तव्ये पार पाडण्यासाठीच हे केले आहे. सत कर्तव्ये पार पाडत असताना अघोरांचा नि:पात करणे यासाठीच कर्तव्य केले आहे.  

         अवतार कार्याची दोन टोके आहेत एक सत तर दुसरे पराकोटीला गेलेले असत! या दोन्हीचा समन्वय कसा साधला हे या अवतार कार्याचे मर्म आहे. दोन्हीही आप्तस्वकीय असताना याचा विचार न करता सत कर्तव्य पार पडले आहे. असताचे ठिकाणी जर सताचा अंश असला तरी पण मानव ईश तत्त्वाला विसरून मायावीत गुरफटतो. मग त्याला स्वतःची जाणीव होत नाही. त्यामुळे तो अहंकाराने बरबटल्याने त्याचे वलय त्याच्याच भोवती निर्माण होते. ते वलय तोडण्याची ताकद त्याच्यात नाही. तेव्हा या अवतारात सत तत्वाचे तारण कसे केले हे दाखवले आहे.  ©️

You cannot copy content of this page