Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

समर्पण – श्री समर्थ ©️

समर्पण – श्री समर्थ ©️

आपण सेवेकरी आहोत. आपण किंवा इतर मानव ज्योती काय करणार आहोत? सेवेकऱ्यांने एकच अर्पण करावयाचे, जी अखंड भक्ती, तिच मालकांच्या चरणांवर ऋजू होते. दुसरे काय अर्पण करणार? मालिक कशाला भुकेलेले आहेत? एकच अखंड नाम! सत् भक्ती तिच करावयाची असते.

आपले सेवेकरी काय म्हणतात, “मी सर्वस्व अर्पण केले आहे!” असे जर आहे, तर सांगण्यास तरी काय आधार आहे? आपण अर्पण कोणाला करतो? अर्पण करणारे कोण? मालकांना एकच अर्पण करावयाचे – सत् भक्ती! नामात दंग, सत् चाकोरी, सत् वळणे अंगी पडतील, तेच पुष्कळ आहे.

सत म्हणजे काय?

याचाच ठाव घ्यायचा आहे. सत सतात लय झाल्यानंतर बाकी शिल्लक राहिल काय? असे मनाने ठाम, शुद्ध होण्यासाठी एकच उपाय! जे नाम त्याचा उजाळा करावयाचा असतो. त्यामुळे सर्वस्व भावना, नाहीशा होतील. जे ऐकता, जी वळणे, जे कार्य, हुकुम, आदेश त्याप्रमाणे वागावयाचे! एवढेच ज्योतीला माहीत असते. त्याप्रमाणे वागणे. सताचा पाया मजबूत असेल, तर भिती नाही. मजबूत नसेल तर ती ज्योत घसरते.

ध्यानधारणा, नामस्मरण करताना एकच करायचे, असत वातावरण नाहीसे करुन, शुद्ध व्हावयाचे असते. (पुढे सुरु…..२) ©️

You cannot copy content of this page