Blogs
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सत भक्ती हा एक महान राजमार्ग आहे. तेथे काटे, खाचखळगे, खड्डे काहीही नाहीत. इतर मार्गांप्रमाणे …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अर्जुनाला सांगितले, “नाचतो मी तेथे भावो। ना भावो विद्यते सता ।। आहे ते सत आहे, …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आकार आणि निराकार यात कोणताही फरक नाही. आकारही तेच आणि निराकारही तेच ! पण लक्षात …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु हे दयाघन तत्व आहे. ते सर्वस्व विसरून आदेश देतात. सेवेकर्याला प्रसंगातून सोडवून मार्गस्थ करतात. …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – यद भावो । तद भवतू ।। जसा भाव तसा सदभाव, तशीच भावना, असद्भाव तशीच कुभावना. …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – श्रद्धेचे स्थान जे शुद्ध असावे लागते ते भक्ताजवळ नसेल तर भावना शुद्ध राहू शकेल का? …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – माझे, तुझे म्हणणारे, दाखविणारे जे तत्व आहे ते अत्यंत हुशार आहे. तुमचे हे जे मन …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …
श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – परिमळ कसा असतो तर अत्यंत निर्मळ! परिमळ म्हणजे सुवास, सुगंध कसा असतो? परंतु ही माया …

