Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सताला शोधा – ©️

सताला शोधा – ©️

अलख – ज्या ठिकाणी जागृती तेथेच सत् ! ज्या ठिकाणी नाही, तेथे सांगण्याची जरूरी नाही.

सत् तत्व सर्व ठिकाणी आहे. सत् वलयात प्रगट होते. असत्यामध्ये सत् हे सुशुप्तावस्थेत असते. सत् ते सर्व ठिकाणी भरले आहे.

राजशी ज्योती, त्याही प्रगट आहेत ना? मग त्यांना दानव, अघोरी का म्हणायचे? उत्पत्ती, स्थिती व लय कोणत्या तत्वात आहे?

ज्यावेळेस भूतल निर्माण होते, त्यावेळेला, जसे वलय, त्याच तऱ्हेने तत्व निर्माण होते. असत तत्व झोपले असले, म्हणजे आपण करतो तेच सत् आहे असे सत् तत्वाला वाटते, अशी जाणीव होते.

ह्या दरबारामध्ये कृती, बोल सर्व सत् जाणीवही सत् आहे. असत्याच्या पाठी लागून, सत् शोधावयाचे असते काय? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page