Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

ज्ञान म्हणजे प्रकाश ! ©️

ज्ञान म्हणजे प्रकाश ! ©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधनांने सेवेकरी वाटचाल करतात. पण ज्ञान आहे, बुद्धी नाही, म्हणजे बुद्धी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधनाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते. पण इतकेच, सेवेकर्‍यांना ज्ञान बुद्धी दिली तरी, विचार ज्ञान चालवता येत नाही.

गुरुवारच्या दरबार मध्ये जे घडले त्याची गती घेतली आहे. सेवेकर्‍यांनी पाहणी केली काय? गुरुवारच्या दरबार मध्ये मिळालेल्या गतीबद्दल पाहणी केली काय? सत् कोण? सद्गुरु कोण? सत् कोणत्या रूपात असते? हे समजल्यानंतर त्यांना विचारणा करता काय? सताला तुम्ही विचारले काय? त्यांनी काय सांगितले? सेवेकर्‍यांना ज्ञान आहे पण त्यांना ओळखता येत नाही. गोरक्षाने सुद्धा कर्तव्य केले होते, पण पुढे मच्छिंद्राचे बाबतीत कसे घडले? सेवेकरी तत्त्वाला ठाम आहे, पण ओळख पटली नाही. मर्म काय आहे ते घेता येत नाही. ©️

You cannot copy content of this page