Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

आसन स्थापन…©️

आसन स्थापन…©️

नर्मदा निवासी : ज्यावेळी प्रथम आसन स्थापन झाले ते कसे स्थापन झाले?

सद्गुरु बाबा : मुंबईतील कॉटन ग्रीन पासून सुरुवात आहे. लोक विक्षिप्त पण त्यांना मानवात आणले.

नर्मदा निवासी : प्रथम आसन कोणत्या दिशेला होते?

सद्गुरु बाबा : आसन पूर्वाभिमुख होते. आता उत्तराभिमुख आहे.

नर्मदा निवासी : त्यावेळी मानव कसे होते याची आपणाला सर्वस्व गती आहे.

सद्गुरु बाबा : आपल्या मुखातून अमृतवाणी मिळावी ही इच्छा आहे.

नर्मदा निवासी : आपणास कल्पना आहे परंतु आपली इच्छा म्हणून थोडे निवेदन करतो. त्यावेळी मानव होते परंतु त्या मानवात अहंकार भरपूर होता. नाही का ?

सद्गुरु बाबा : अहंकार असेल पण प्रमाण कमी होते.

नर्मदा निवासी : स्वार्थ बुद्धी जास्त होती का?

सद्गुरु बाबा : स्वार्थ बुद्धी कमी होती.

नर्मदा निवासी : सताला मानणारे होते का?

सद्गुरु बाबा : होते. ©️

You cannot copy content of this page