Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

अनासक्ती-२©️

सेवेकऱ्याने अंत:र्दृष्टीने पाहिल्यानंतर जी पाच तत्वे आहेत, ती निराकारी आहेत हे कळू लागते, मग ही पाच तत्वे आहेत, ती आकारी कशी केली? आणि कशासाठी केली? या पाच तत्वांचा एक आकार जमवून, त्या आकाराच्या आत निराकार बसले आहेत आणि आतल्या आत चुपचाप पाहत असतात. आकारी पिंजरा निराकारी केव्हा होतो? तेच सद्गुरु अविनाशी तत्व बाहेर पडल्यानंतर, आकारी…

Read More

अनासक्ती ©️

श्री समर्थ मालिक – आपण सर्वस्व चरणांवर वाहिल्यानंतर हे कार्य कसे होईल हे विचार आपल्या मनात यावेत तरी कशाला? आपण सद्गुरु चरणात लिन झालो आहोत, रममाण झालो आहोत, मग बाकीच्या इतर गोष्टी मालिक करून घेणार नाहीत का? सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णत्वाने लीन झाल्यावर सद्गुरु आपोआप मार्ग दाखवतात. म्हणजे सर्वस्व कार्य सिद्ध होत असते. सद्गुरु म्हणजे…

Read More

अखंड सेवा – २ ©️

ती नामाने अखंड भरली म्हणजे सर्व ठिकाणी प्रकाश फाकेल. मग कोणत्याही बाबतीत सेवेकऱ्यांना न्यूनता भासणार नाही. पण, तितकी तयारी झाली पाहिजे. पूर्वीच्या युगात महान महान सेवेकरी होते. ते अखंड सेवेत, गतीत निमग्न झाले, सेवामय झाले, भक्तीमय झाले. त्याप्रमाणे आताच्या युगात कोणी दिसत नाही. आहे कोणी असा की ज्याची तिजोरी भरून वाहत चालली आहे. अखंड…

Read More

अखंड सेवा ©️

अखंड सेवा – अखंड सेवा ही दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड नाही, असे…

Read More

नवरात्र उत्सव २०२४

धर्मो रक्षति रक्षित: || अधर्मावर धर्माचा विजय, अंध:कारावर उष:कालाची मात || विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! साधु संत येती घरा, तोची दिवाळी-दसरा ! असे म्हटले जाते. खरंय का हो? आजकाल साधु संत आपणांस पहायला मिळतात कां? ह्याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे. हे जरी खरे असले तरी आज भारतीय कालगणनेनुसार दसरा आहे. आपणांस सीमोल्लंघन केले पाहिजे,…

Read More

प्रारब्ध कसे घडते ? ©️

परम् पूज्य श्री बाबा – प्रारब्ध घडते ते मानवाच्या कृतीमुळे घडते, म्हणून आपल्या कृतीची फळे आपल्याला भोगायला लागतात, येणे नाम प्रारब्ध/संचित. म्हणून आपले विचार कसे पाहिजेत? तर सत पाहिजेत. सत् शुध्द गतीने गेले पाहिजे. कर्तव्य सत झाले तर इहात आणि परात पण शांती मिळेल. संचित घडविणे तुमच्या आधीन आहे. मागे झाले ते झाले, पण…

Read More

वर्तुळ आणि प्रवेश ©️

अनेक वेळेला सांगितले आहे, ज्योतीर्मय शुभ्र शांत वर्तुळातून आंत जायचे. असे असताना सुद्धा सेवेकरी चकतात. लाघवी तऱ्हा कुठपर्यंत असते. अनेक वेळा सांगितले, दहाव्या द्वारापासून अकराव्या द्वारापर्यंत लाघवीचे खेळ होतात. पुढे लाघवीला गती नाही. सेवेकऱ्यांना अनेक वेळेला सांगितले, शुध्द शुभ्र स्फटीकासारखे वर्तुळ आहे, त्यामध्ये गेले म्हणजे स्थिरत्व प्राप्त होते. प्रकाशाची गती घेताना, प्रकाशाची जाणीव घ्यावयाची. मात्र…

Read More

कृपा संपादन कशी होईल ?©️

ज्ञानेश्वर - काय करावयास पाहिजे म्हणजे ती गती मिळेल? ईश्वर ही चीज काय आहे याची आपण अद्याप जाणीव घेतली नाही. चैतन्य शोधण्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. काठी निर्माण करावी लागते. ती काठी धरून तिथपर्यंत जावे लागते. मानवी अवताराचे मर्म यातच आहे. ते मिळाले की, मग वेळच नाही. ते मिळविण्यासाठीच आपण जन्माला आलेलो…

Read More

मनुष्य हाच ईश्वरी अवतार ©️

सद्भावनेने, भाविकतेने ज्योतीने बहाल केलेले कार्य समाधीवर रुजू होणारच. पूर्ण श्रध्देने केलेले कार्य कोणते कां असेना रुजू होते. त्या कार्यामध्ये सद्भावना, सद्गती नसेल तर ते होणार नाही. मनुष्य हाच ईश्वरी अवतार आहे आणि त्यातच सर्वस्व बीजारोपण आहे, पण मानवाला त्याची जाणीव नसते. त्याची जाणीव होण्यासाठी मनुष्य देह आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणाचा अवतार आहे…

Read More

अमृततुल्य ठेवा ©️

सद्गुरु पदाचा महिमा अगाध आहे. ज्याला जे दिले, त्याचा तो अमृततुल्य ठेवा कोणीही हिरावून घेणार नाही. सेवेकरी आपल्या कृतीस क्षणीक चुकत असेल, तर ती ठेव कृतीप्रमाने कमी कमी होत जाते. ज्याप्रमाणे अकार, उकार, ओंकार याची कोणतीही स्थिती रहात नाही, त्याप्रमाणे तो आपण स्वतःकडून सद्गुरु चरणांवर अर्पण करतो. सद्भावनेने, सत् आचरणाने जो सद्गुरू ठेवा जतन…

Read More

सतमार्गाने गेल्यावर परमार्थ सापडेल ©️

त्यावेळचे युग सत् युग होते. त्यावेळी थोडीशी जरी असताची बाधा झाली, तरी अघोरी शिक्षा होत असे. सध्याच्या मानवांना फार सुट आहे. पूर्वी कडक शिक्षा होती. त्यामुळे ते वळणावर आले. सेवेकऱ्यांना हाच संदेश आहे. सत् कृती करा. सत् मार्गाने जा. परमार्थ कुठे आहे, याची जाणीव आपोआप मिळेल.‌ संसारात राहूनच परमार्थ साधता येतो. हे प्रत्येकांने लक्षात ठेवणे.…

Read More

संसार करूनच परमार्थ साधा ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकऱ्याला संसारात सर्वस्व पहावे लागते. ते करायलाच पाहिजे. जी जी संकटे येतील, ती ती सर्व बाजूला सारून, हे तुला केलेच पाहिजे. कोणत्याही मानवाला संसार करूनच परमार्थ साधावयाचा आहे. सेवेकरी सत् मार्गी असताना इतर मानव त्रास देतात. टवाळी करतात. याप्रमाणे सारखी त्यांची टवाळी चाललेली…

Read More

You cannot copy content of this page