Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

मानवाची मानवता ©️

मानवाची मानवता - सूक्ष्म म्हणजे प्रणवातीत स्थिती. सूक्ष्मातून स्थुलात येणे होते. स्थुल श्रेष्ठ आहे. कारण सद्गुरु सानिध्यात स्थुलानेच वाटचाल करता येते आणि सताला डोळे भरून पाहता येते. हे फक्त स्थुलातच होऊ शकते. मानवाचे कर्तव्य उज्वल असेल तरच तो ईश आहे, पण त्याचे कर्तव्य हीन दर्जाचे असेल तर त्याला सानिध्य मिळण्यासाठी काही जन्म घ्यावे लागतात. …

Read More

अवतार कार्य कसे घडते…©️

मालिक एकचित्त –श्रीकृष्ण जयंती - ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर, भूतलावर प्राणी, वनस्पती, मानव निर्माण केल्यानंतर जस जशी गती होत गेली, तस तसे अवतार कार्य नटवावे लागले. ज्या ज्या तऱ्हेचे अघोरांचे प्राबल्य त्या त्या तऱ्हेचे अवतार कार्य नटवावे लागते. आतापर्यंत अवतार कार्य झाले, तसे आता पण अवतार कार्य सुरू आहे. त्याची कालगणना सुरू आहे. त्याप्रमाणे अवतार…

Read More

बोध – मालिक ©️

श्री समर्थ मालिक – अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्‍हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून…

Read More

नव्हते आकाश…..भाग २ ©️

या जगाचा निर्माता फार वेगळा आहे. मी निमित्त मात्र आहे. अशा चाकोरीने जर वाटचाल केली, तर त्याला मी दूर आहे असे वाटणार नाही आणि त्यांनी वाटूनही घेऊ नये. पण ऐकतो कोण? सेवेकऱ्यांना गती देऊन सुद्धा कोलांट्या उड्या घेतात. तेव्हा सेवेकऱ्याने आपल्या मनाला कोलांट्या उड्या घेऊ देऊ नये. हे संदेश आहेत. मला पाहण्याचा प्रयत्न करा. ज्याने…

Read More

नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! ©️

मालिक एकचित्त – नव्हते आकाश, नव्हते पाताळ, नव्हती पृथ्वी ! काही एक नव्हते, असे काही मानवांचे म्हणणे आहे. पाचही तत्वे नव्हती, मग यांचा कर्ता कोठे होता? ते ब्रह्म कोठे राहिले होते? मी मागेच सांगितले आहे. मला कर्ता करविता कोणीही नाही. मी अखंड आहे. मला नाही आई बाप. मी स्वयमेव आहे. याची गती मानवाला नाही. …

Read More

जगताची निर्मिती कशी झाली? ©️

श्री समर्थ मालिक - जगताची निर्मिती कशी झाली? ही निर्मिती निर्विकारापासून झाली - प्रथम चैतन्य निर्विकार, तेथून धुन धुनकार, तेथून ओंकार, म्हणजेच आकार निर्माण झाला. आकार निर्माण करावा लागला. आकार निर्माण केला कोणी? आकार हेच ओंकार ! पण तो आकार ओंकार स्वरूपी बनला तर ! ॐ कार, स्वरूपी बनल्यानंतर त्याच्यापासून सृष्टीची रचना झाली.…

Read More

मानवाला भक्तीचे अंग ….. २ ©️

काही गुरु चेले बनविण्यासाठी वाटेल ते सांगतात. त्याप्रमाणे तो माणूस वाटेल ते बोलतो. पण याठिकाणी अशी पद्धत नाही. कांहीं ठिकाणी आम्हाला तसे दिसत नाही. ते म्हणतात, “तन-मन-धन अर्पण केले असे म्हण.” पण तन-मन-धन हे काय आहे? ही मेख तरी मानवाला सापडली आहे का? तन-मन-धन कोण कोणाला वाहतो? म्हणून या ठिकाणी ती पद्धत नाही. त्याचे…

Read More

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? – श्री विठ्ठल –©️

मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? पूर्व जन्मीच्या संचिताप्रमाणे, परमेश्वराला पाहण्याची मानवाला इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होते. नंतर त्याला सानिध्यात घेतात व भक्तीचे द्वार दाखवितात. भक्तीचे मूळ दोन अक्षरात आहे. त्यातच त्रिभुवन सामावलेले आहे. सताशिवाय त्याचे स्पष्टीकरण कोणी करणार नाही. त्याचा उहापोह समजणे कठीण आहे. अशी ही गती कोणालाही नाही. जे सानिध्यात…

Read More

श्री गुरु पौर्णिमा –©️

श्री गुरु पौर्णिमा –गुरुपौर्णिमा महत्व – हा स्वयम् सिध्द दिवस आहे. तो दिवस निर्माण केलेला नाही. त्या दिवशी अखंड तत्व खडे असते. त्याची महती फार श्रेष्ठ आहे. त्याचे तत्व फार श्रेष्ठ आहे. त्याचे वर्णन कोणालाही करता येणार नाही. असे हे अखंड तत्व आहे. ज्या दिवशी निर्माण त्या दिवशी तत्व प्रगट आहे. गुरुपौर्णिमा प्रगट नाही, तर…

Read More

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

श्री समर्थ मालिक –अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्‍हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा…

Read More

पंढरपूर निवासी श्री विठ्ठल ©️

श्री विठ्ठल – मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? पूर्व जन्मीच्या संचिताप्रमाणे, परमेश्वराला पाहण्याची मानवाला इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होते. नंतर त्याला सानिध्यात घेतात व भक्तीचे द्वार दाखवितात. भक्तीचे मूळ दोन अक्षरात आहे. त्यातच त्रिभुवन सामावलेले आहे. सताशिवाय त्याचे स्पष्टीकरण कोणी करणार नाही. त्याचा उहापोह समजणे कठीण आहे. अशी ही गती कोणालाही…

Read More

मन स्थिर होण्यासाठी ©️

मन स्थिर होण्यासाठी - मन स्थिर होण्यासाठी तू त्यागी रहा. जे काही भले बुरे केले असेल, ते मला अर्पण कर. मन हे संपूर्ण समर्थांना अर्पण झाले, तर ते कधीही अस्थिर राहणार नाही. मी कोणीही नाही, हे सर्वस्व समर्थ चरणांवर वाहिलेले आहे अशी निष्काम भावना पाहिजे. जीवात्मा जेव्हा शिवात्मा होतो त्यावेळेला तो निष्काम होतो. जीवात्मा…

Read More

You cannot copy content of this page