श्री समर्थ मालिक - सेवेकर्यांची कल्पना चांगली आहे, स्थूलावर कर्तव्य व्हावे. वेळ आल्यानंतर कर्तव्य करा सांगण्याची आवश्यकता नसते. वेळ आल्यानंतर कर्तव्यास अवधी लागत नाही. बारा वर्षाचा काळ सहज निघून गेला. पण पूर्वीच्या काळा इतकी सहनशीलता झेपत नाही व सोसत नाही. या उ:शापाच्या काळामध्ये काय होईल व कशी मानवाची बुद्धी फिरेल सांगू शकत नाही. जशी मानवांची…
श्री समर्थ मालिक -
संत मालिकेत संतांनी सांगितले आहे, अनुभवले आहे. तुम्ही ते अनुभवले नाही. व्यक्तिशः आपणास नाही, सर्व सेवेकर्यांना आहे. संताने वाक्यरचना केलेली आहे. हल्लीचा काळ वेगळा आहे. सताला त्रास होतो आहे, दिसत आहे, गती मिळत आहे. संताने त्रास सहन करणे व तो त्रास सहन करता करता सतमय बनने. मग त्रास पूर्ण झाल्यानंतर…
श्री विठ्ठल - सद्गुरु तत्त्व भक्ताला प्रकाशित करतात, पण त्याला मूळ सापडले नाही, तर तो काय सांगणार? म्हणून गुरुचरणाच्या महतीचे वर्णन करणे याचा मला सुद्धा अंत सापडला नाही, म्हणून थोडक्यातच मी वर्णन केले आहे. गुरुचरण हे फार श्रेष्ठ अन पवित्र आहेत. त्याशिवाय मार्ग नाही, गती नाही. त्याच्याशिवाय संरक्षक, तारक कोणीही नाही. हे वर्णनाच्या पलीकडे…
Oplus_16908288
अतिसुंदर, मनभावन, विलोभनीय, चितचोर असे हे कोकणातील आपल्या वालावल आश्रमाचे छायाचित्र टिपलेले आहे ते आपल्या गुरुबंधू श्री सर्वेश प्रदीप गावंडे यांनी....
निसर्ग सौंदर्याने नटलेले, एक वैशिष्ट्यपूर्ण असा निराळा बाज घेऊनच साऱ्या पंचक्रोशीत उभे असलेले हे आपले स्थान कांही वेगळेच आहे हे सर्वजण मान्य करतातच आणि तशी प्रतिक्रियाही ते प्रगट करतात. ह्या स्थानाचे म्हणजेच आपल्या श्री…
श्री विठ्ठल - हजारो तत्वे भूतलावर आहेत. त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही कोणीतरी विशेष आहोत असे आम्हाला वाटले होते. गुरु हे तेच सद्गुरु, तेच गुरुपद नटवू शकते. तेच निराकार पण होऊ शकते.
सगुण घडवले कोणी? प्रकृती घडवली कोणी? तेच आकारी, तेच ओंकार स्वरूप म्हणून गुरु चरण हे श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत, शुद्ध स्फटिकासारखे…
श्री विठ्ठल (पंढरपूर निवासी) - “गु” अन “रु” हा फार मोठा गहन विषय आहे. “गु” आणि “रु”, हे एकमेकावर अवलंबून आहेत. आता गु हे दर्शक आहे, रु दर्शकाला धरूनच अदृश्याचा अंत लागत असतो. गुरुचरण म्हणजे सर्वस्वाचे मूळ आहे. तेच सगुण आहेत अन तेच निर्गुण पण आहेत. एकच तत्व अनेक रूपाने नटलेले आहे, याची…
श्री समर्थ मालिक -
जी मूळ माया तिचे व माझे बोलणे होत होते. तिला अनेक वेळा समजावून सांगितले. तो तुझे ऐकणार नाही. तुझ्या सानिध्यात येणार नाही, पण अधिकार बहाल केले ना! त्याचे जोरावर ती म्हणाली, मी पाहते तो कसा फसत नाही. मी म्हटले पहा! पण मी जे करावयाचे ते केले. आपण तिच्या आधीन गेला नाहीत.…
श्री अलक एकचित्त - सेवेकरी अन् सद्गुरु हे नाते निराळे आहे. सेवेकरी वेगळा नाही. म्हणून सेवेकऱ्यांनो, बंधुभाव, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश ध्यानी बाळगून आचरणात आणणे, ठेवणे. समता म्हणजे सेवेकरी सद्गुरु तादात्म्य होणे. ही समता सेवेकऱ्यात पाहिजे, बंधुभाव पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष असता कामा नये. एक सेवेकरी एक सद्गुरु एवढे तादात्म्य व्हावयास पाहिजे.…
श्री समर्थ मालिक
सद्गुरू पदोपदी आपणास प्रणव देत असतात की मन सद्गुरू चरणांवर बहाल करा. ज्या सद्गुरूंना शरण आहात तेच सत आहेत. जे सत तेच सद्गुरु ! त्यांच्या मुखातून जे प्रणव मिळत असतात, ते सतमय प्रणव असतात. तेच प्रणव आपल्या सेवेकऱ्यांना कुठपर्यंत पोहोचवतात, तर सत चरणांप्रत पोहोचवतात.
या…
मानव हे तत्व अचल नसून, ते चल तत्व आहे. अन अशा तऱ्हेच्या गतीमुळे कर्तव्य करावे लागते. जरी शक्ती असली तरी आसनाची सेवेकरी आहे. काही चूक असेल तर क्षमा करावी. सर्व जगताचे परमनिधान असे जे महान तत्व, त्यांच्या ठिकाणी काही एक लपविता येणार नाही. कर्तव्याच्या वेळी अहंभावाच्या आहारी जाऊन, अघटीत चुका झाल्या आहेत.
आसनाधिस्त ही एक…
दसरा: मी जरी जगतजननी असले, तरी हे निर्माण करणारा दुसरा कोणीतरी आहे. जगताचा व्यापार करण्याची शक्ती मला दिलेली आहे. कर्ता करविता फार निराळा आहे याची जाणीव मला होते, पण सत्तेचा अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो.
सताची ओळख जाणीव होते. तेच कर्तव्य करून घेतात. रथाचे घोडे तेजदार असले, तरी सारथ्याचे कौशल्य असावे…
श्री समर्थ मालिक - प्रत्येकाला माहित आहे की कंस हा मामा असताना कसे कर्तव्य केले. कौरव, पांडव सुद्धा आप्तच होते. त्यांना फेकले नाही, पण त्यांनी जे वलय निर्माण केले ते तोडण्यासाठीच हे युद्ध घडविले. ज्या वेळेला मानव अघोरी कृत्याला बळी पडतो त्यावेळेला अवतार कार्य नटवून त्याचा नि:पात करावा लागतो.
…