Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

पांडवांचाच पाठीराखा का झालो? ©️

भक्तीत रममाण होणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. जे भोगत्व आहे, ते कोणासही सुटलेले नाही. भोगत्व नसेल तर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो. फक्त कस घ्यावयाचा असेल, तर तो मीच घेऊ शकतो, इतर कोणीही नाही. देही जर पंढरी बनली, तर तो बाकी उरला आहे असे होईल का? तर नाही. असा जर तो भक्त झाला, तर माझे…

Read More

सुत्रधार ! ©️

सेवेकऱ्यांची प्रकृती भिन्न असेल, तर अभिन्न बनविण्याचा प्रयत्न करा. हे फार मोठे कर्तव्य आहे. मी भिन्न नाही, अभिन्न आहे हे लक्षात ठेवा. म्हणून किंचित मानवाने हे लक्षात घेतले पाहिजे कि प्रकृती आज आहे आणि उद्या नाही. हे मानवाना कळत असताना सुद्धा भिन्नपणे व्यवहार करतात. हे बरे नाही. बनवा बनवी, चकवा चकवी, करू नका. या बोटाची…

Read More

समर्थाचिया सेवका वक्र पाहे | ©️

श्री समर्थ मालिक – समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला समर्थांशिवाय, सद्गुरुंशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा सेवेकरी अह:र्निश त्यांच्या चरणात लिन झाला असता, त्याच्यावर…

Read More

श्री सद्गुरू भंडारा उत्सव, वालावल, २२ मे २०२५

🙏 नमस्कार, समस्त भक्तगणांना भंडारा शुभदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आज आपल्या श्री सद्गुरु माऊली कृपाशीर्वादाने वालावल आश्रमाचा ६१ वा भंडारा शुभदिन अत्यंत शांततेने, आनंदमय स्थितीने, भारावलेल्या वातावरणात साजरा केला जात आहे. गेले दोन चार दिवसात पावसाने सर्वत्र जसा हाहा:कार उडविला आहे, तसाच तो येथेही माजविला आहे. परंतु इतुके अस्मानी संकट येऊन सुध्दा भक्तगण मंडळी मोठ्या…

Read More

सत बनण्याचा प्रयत्न कराल काय?©️

हिरण्यक राक्षस फार माजलेला होता. मग त्याच्याच बालकाकडून कार्य करून घेतले. एका हिरण्यकासाठी किती रगडले गेले? प्रल्हादा मागे सुद्धा सात्विक ज्योती होत्या. त्यांचाही बचाव झाला नाही, मग सताला अजिबात त्रास होऊ नये का? त्यांना फुलासारखे ठेवू का? म्हणून मानवांना सर्वस्वाची जाणीव असून सुद्धा, मानव चुकतो का? क्षमा मागतो का? येथील एकही सेवेकरी पूर्व संचितातून…

Read More

त्रास सहन केला पाहिजे ©️

सत मार्गाने जाणाऱ्या ज्योतीना त्रास का? सत्य आहे. हा वाजवी प्रश्न आहे. पण सत् मार्गाने जाणाऱ्या ज्योती किती आहेत? मानव हा स्थुल देही आहे, पण पूर्व संचिताचे काय? आदी अंतापासून किती संत होऊन गेलेत त्यांनी असे विचारले नाही. मानवाच्या मनाची चंचलता, त्याचप्रमाणे शंकाकुल स्थिती, म्हणून म्हणतो हे कलियुग आहे ! पण भक्ती आदीअंतापासून एकच…

Read More

समर्थमय व्हा….©️

समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा सेवेकरी अह:र्निश चरणात लिन झालेला असला म्हणजे त्याला एखादा शत्रू, चोर, सावज कोणी जरी असले, तरी अशा सेवेकऱ्यावर चाल करतात, नाही का? तर नाही. समर्थांच्या सेवेकर्‍यावर कोणाचेही काही चालत नाही. चालू शकत नाही.…

Read More

अंगी लिनता, मनी अभिन्नता, मुखी त्याचे नाम, तोच बीजदाता….©️

सेवेकऱ्याच्या, भक्ताच्या अंगी लिनता असली पाहिजे. जो खरोखरीच लिन झाला आहे, त्याला तहान, भूक, मान, अपमान काही नाही, असा सेवेकरी झाला, मग मात्र त्याला मी जवळच आहे. मग बीजदाता कोण आहे, ते त्याच्या हाती बरोबर मिळेल. असा जर बीजदाता सापडला, तर उपरी बीजाचा उपयोग होईल काय? अशी बीजे निर्माण झालेली, जातात किती आणि येतात किती,…

Read More

पळवाट काढू नका…©️

सर्व ठिकाणी व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे ज्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी कसा असेल? माझ्याशी कोण बोलतो त्याची तो विवंचना करील. जडत्व मानव बोलतो आहे का? कोण बोलतो आहे? सर्व व्यापक, सर्व भूतेषु मी आहे हे जर जाणले, तर त्या पात्रतेची उत्तरे तो देऊ शकतो. मातीचे ढेकुळ पाण्यात विरघळते, त्याप्रमाणे सेवेकरी पाण्यासारखा कधी…

Read More

पुण्यस्मरण दिन कार्यक्रम – मुळाश्रम ©️

पुण्यस्मरण दिन कार्यक्रम - मुळाश्रम (१) श्री सद्गुरु माऊली पूजा सकाळी ०९:०० पासून सुरू होऊन (२) श्री सद्गुरु माऊलींचे नामस्मरणाने व (३) सकाळी ११:०० वा. नंतर ॐ कार उच्चारण तथा श्री सद्गुरु माऊलींचे नामस्मरण (सामुदायिकरित्या) तसेच (४) श्री ११:१५ गुरु गीता पठण (सामुदायिकरित्या) करण्यात येऊन (५) …

Read More

You cannot copy content of this page