Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे…©️

सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे…©️

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते.

आसनाला मानवाची मानवता सिद्ध करायची आहे. तो काळ समीप आला आहे. ज्याला आपण मानव आहोत याची ओळख पटेल, तोच खरा मानव !

आपणास शुभदिनी संदेश दिलेले आहेत. फार मोठे संघर्षण होणार आहे. त्याचे सत्य उजेडात येणार आहे. त्यासाठी या आसनाचे कार्य आहे. बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आता जरी उज्वलता नसली, तरी कार्याचा फार मोठा भाग पुढे आहे. सत् हे सतच राहणार आहे ! त्याला कोणीही बाधा आणणार नाही. असत्याने काही जरी केले, तरी काहीही होणार नाही.

कोकण आसनाची परिस्थिती आता जरी अशी दिसत असली तरी पुढे काळ निराळा आहे. याच्या साठीच हे प्रयत्न आहेत. आपणाला संदेश दिले ते पार पाडावयाचे आहेत.

अघोर मानव षडरिपूच्या जाळ्यात गुरफटलेला असतो, म्हणून त्याला सताची ओळख नाही. अशांना कितीही उपदेश केला तरी तो पटणार नाही. अशांकडून आसनाला डिवचण्याचा प्रयत्न झाला तरी आपण नाराज व्हावयाचे नाही. आसनाचे श्रेष्ठत्व फार उच्च तऱ्हेचे आहे. आपण पहाल ! आसनाची अवहेलना करणाऱ्या मानवांना क्षमत्व नाही. कोठून काय होईल, हे सांगता येत नाही. अघोर मानवांचे कृत्यच अघोर. त्याला बळी पडावयाचे नाही. हे संदेश आहेत. (समाप्त)©️

You cannot copy content of this page