Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

भक्ति – साधी आणि सोपी – (2)©️

भक्ति – साधी आणि सोपी – (2)©️

बाबा – अविनाशी म्हणजे काय?

अलख – ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला अविनाशी म्हणतात. तोच आत्मा होय. ज्योत बाहेर पडताना हाच अविनाशी आत्मा बाहेर पडतो. तो (बाहेर) गेल्यानंतर हा देह अचेतन पडतो. अविनाशी म्हणजे सर्वस्व, म्हणजेच आत्मा होय. म्हणजेच सदगुरू होय.

आपले सदगुरू पाठीमागे असताना, सेवेकऱ्याला भीती आहे काय? म्हणजेच अविनाशी आत्मा ज्योत बाहेर पडताना अविनाशी आत्मा घेण्यासाठी मालिकच प्रत्यक्ष खडे असतात. तो कसा आहे, ह्याची प्रत्येक सेवेकऱ्याने जाणीव घ्यावयास पाहिजे. त्यांच्यात लय व्हावयास पाहिजे. त्याचा ठाव प्रत्येक सेवेकऱ्याने घ्यावा.

तो (ठाव) कसा मिळेल? तर सेवेकरी त्या वळणाने गेल्यानंतर मिळेल. आचार, विचार, उच्चार, कृती सर्वस्वी सत् (हवी)! सत् नामस्मरणात दंग (असावयास पाहिजे) ! असे राहिल्यास त्यांचा ठाव मिळेल.

सेवेकरी म्हणेल, अविनाशी आत्मा आमच्यात आहे, तर आमच्या कडून वाईट कृती का घडते? असत कार्य का घडते?

सेवेकऱ्यांचे मन वाईट कृती करीत असते. सेवेकऱ्याने बोल सत काढला तर कृती सत् होत असते. सेवेकऱ्यांची मनें त्याप्रमाणे कृती होत असते. ते कां होते? ज्यांचा सताचा नीतीमत्तेचा पाया शुद्ध आणि मजबूत असेल, तर तो घसरणार नाही. हाच पाया डळमळीत झाला, तर तो घसरतो.‌ अविनाशी काय करणार आहे? (Contd….3)©️

You cannot copy content of this page