Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

आषाढी एकादशी (२) ©️

आषाढी एकादशी (२) ©️

नंतर ज्या पदाला शरण आहात, तेथे पूर्ण लक्ष देवून, तेथून ज्या नामाची जाणीव, त्यात गुंग होणे, यालाच म्हटले आहे, उपवास !  

       हल्लीचे मानव तसे नाहीत. सर्व ठिकाणी एकच माऊली वास करते. पण प्रकृतीचे ढंग केव्हाही जाऊ शकणार नाहीत. प्रकृतीच्या अंगाने पाहुर लागल्यास वितंड वाद होऊ लागतात आणि संता संतात सुद्धा पुढें बोलणे नको. माझी इच्छा संत पंढरीतच यावेत अशी मुळीच नाही. येथे न येता सुद्धा विठ्ठलाच्या विठ्ठलाचेही दर्शन घेऊ शकते. 

       मात्र असे कोणी केले आहे का? 

       मानवाला शांती मिळत नाही. चित्त लागत नाही. आषाढी एकादशी आली आहे म्हणून पंढरीला येण्याचा प्रयत्न करतात. 

       हल्लीच्या एका तरी संताने खऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे का? आहे जर म्हणावे, तर इथपर्यंत येण्याची गरज नाही. नामदेव, तुकाराम इत्यादींना ज्या चरणांचे दर्शन झाले, त्यालाच विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण म्हटलेले आहे. आत्ताचे संत इथपर्यंत पोहचलेले नाहीत. हा सर्व मायेचा पसारा आहे. एकही संत, एकही साधू निष्काम भक्तीने येथे आलेला नाही. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page