Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

भीतीने भक्ती होणार नाही….©️

श्री विठ्ठल - हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी त्याला काही ना काही करावे लागते. ज्ञान नसते त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो, पण संतप्त न होता गोडीने तत्वाशी झगडणे हे अवश्य कर्तव्य…

Read More

मर्यादा पाळली पाहिजे…©️

सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून चालले आहे. क्षिराब्धींना आसन आहे अन् या ठिकाणी नाही असे कोण म्हणेल? प्रत्यक्ष कोणाला पाहिजे असेल तर त्याने पाहावे. मानव अंगाने बसणारे त्यांना दिसण्यात येत नाही. प्रकृती ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय…

Read More

तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते…©️

श्री समर्थ मालिक - अतिशय त्रास होऊ लागला तर त्या ठिकाणी तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते व थोडीशी माघार घ्यावी लागते. परंतु भक्तगणांना जर कां त्रास पडला, तर तो वैतागला जातो. कर्तव्य करतो म्हणून संदेश दिलेले आहेत. कर्तव्य अस्त्राकडून करून घेवोत अथवा जातीने करून घेवोत हे विचारावयाचे नाही. कर्तव्य पाहण्यात, अनुभवण्यात आल्याशिवाय कर्तव्य चालू…

Read More

आत्ताचा काळ फार न्यारा आहे..©️

श्री समर्थ मालिक - काही लाटा येणार आहेत. त्या लाटेत काय होईल हे सांगता येणार नाही. या लाटा त्यांच्या (सताच्या) संदेशाने सुटणार आहेत म्हणून सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीत मानव फार चिरडले गेले आहेत. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून…

Read More

ज्ञानप्रकाश…भक्तीचे मूळ©️

श्री समर्थ मालिक - मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे आसनाधिस्तांना सतावतात. पण एकचित्त होताना सेवेकऱ्यांनी एकचित्तता साधावी व एकचित्त होत असताना पाहणी करावी की आपण कोणाशी एकचित्त होत आहोत. ज्ञानप्रकाश कसा मिळतो? त्याची माहिती शरण गेल्यानेच होते. ज्ञानप्रकाश, मग तेच ते सर्वस्व दाखवतात. तेच भक्तीचे…

Read More

ज्ञान घेतले पाहिजे..©️

श्री समर्थ मालिक - ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. तरच त्याप्रमाणे बुद्धी चालते. गुरुवारच्या दरबार मध्ये जी गती मिळाली, त्यामुळे अनेक सेवेकऱ्यांच्या भावना चलबिचल झाल्या असतील. पहिल्यांदा दोन ज्योती आल्या. नंतर तिसरी ज्योत आली. तदनंतर चौथी ज्योत आली. सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. त्याच्यासाठी सेवेकर्‍यांना ज्ञान,…

Read More

ज्ञान म्हणजे प्रकाश ! ©️

श्री समर्थ मालिक - ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधनांने सेवेकरी वाटचाल करतात. पण ज्ञान आहे, बुद्धी नाही, म्हणजे बुद्धी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधनाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते. पण इतकेच, सेवेकर्‍यांना ज्ञान बुद्धी दिली तरी, विचार ज्ञान चालवता येत नाही. गुरुवारच्या दरबार…

Read More

संधी काळ ©️

श्री क्षिराब्धी - संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडे ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांनी आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही. आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी…

Read More

नामस्मरण घेण्यास काही हरकत नाही. ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकर्‍यावर अवकृपा केली तर तो नामशेष होतो. मुख्य मुद्दा त्याला मार्गावर आणण्यासाठी थोडेसे करावे लागते. संचिताचा जो भाग, जे भोगायचे ते भोगलेच पाहिजे. ते कोणालाही सुटणार नाही. एवढे सत्य आहे, की तो भोग सेवेकऱ्याला तितकासा तापदायक होऊ देत नाहीत. सेवेकऱ्याची मनोकामना अशी असते की सद्गुरु सेवेकरी आहे, मग मला हा…

Read More

अखंड पासूनच खंड निर्माण ©️

जगात महान तत्व आहे. त्याच्या अधिकाराप्रमाणे वाटचाल करते. जो सताचा उपासक म्हणजे जातीचा असेल, त्यांनीच ती गती घ्यावयाची. आदीअंता पासून महान ज्ञानी सत् पुरुष यांना प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे, मग त्याना ती शक्ती नव्हती का? जरूर होती. हल्लीचा यत्किंचीत मानव चंद्रावर वस्ती करण्याचा प्रयत्न करतो. माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का? …

Read More

मनोभावना तृप्त होते कां? ©️

श्री समर्थ मालिक - मानवांची मनोभावना कशी तृप्त होते? दुसऱ्याचे ऐकून तृप्त होते कां? तर नाही. जरी ते चंद्रावर गेले, तरी ते महासायासाने गेलेले आहेत. त्याही मानवांच्या अंत:र्यामी मीच आहे. पण यात मेख काय आहे? मानव मनाच्या आधीन होऊन चालला, मग त्याचे कोड कौतुक मला पुरवावे लागते. जास्त काही झाल्यास, मग मला काहीतरी करावे लागते.…

Read More

जर ईश्वर पाहिला… ©️

श्री विठ्ठल - सद्गुरूंची चलाखी ही तरी कोणत्या सेवेकर्‍याला कळली आहे का? साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्‍यांनी ओळखावे. सहज बोलणे यात मर्म आहे. हाच उपदेश आहे. आज सेवेकर्‍यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु कृपेने स्वतःची खूण स्वतःच ओळखली नाही, तर तो मानव आहे हे सिद्ध होत…

Read More

You cannot copy content of this page