श्री समर्थ मालिक - सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. तो सात्विक असतो, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकतो. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करिता चुणूक दाखवावी लागते.
या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात?…
अलक एकचित्त - सेवेकरी अन् सद्गुरु हे नाते निराळे आहे. सेवेकरी वेगळा नाही. म्हणून सेवेकऱ्यांनो, बंधुभाव, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश ध्यानी बाळगून आचरणात आणणे, ठेवणे.
समता म्हणजे सेवेकरी सद्गुरुंशी तादात्म्य होणे. ही समता सेवेकऱ्यात पाहिजे, बंधुभाव पाहिजे. (एकाच माता पित्याची मुले जशी वागतात तसे वागा) कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष मनामध्ये असता कामा…
सद्गुरू पदोपदी आपणास प्रणव देत असतात की मन सद्गुरू चरणांवर बहाल करा. ज्या सद्गुरूंना शरण आहात तेच सत आहेत. जे सत तेच सद्गुरु! त्यांच्या मुखातून जे प्रणव मिळत असतात, ते सतमय प्रणव असतात. तेच प्रणव आपल्या सेवेकऱ्यांना कुठपर्यंत पोहोचवतात, तर सत चरणांप्रत पोहोचवतात.
या भूतलावर अराजकता माजली…
श्री समर्थ मालिक - ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत.
सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत. अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे. अशी त्यांची भावना आहे म्हणून अवधी…
श्री स्वयंभू महेश - हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही. गुरुपद म्हणजे आकार आला. मानवाला त्यांची (गुरुपदाची) सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, तो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो. त्याच्या पाया पडतो, पण त्याला बोलता येत नाही अशा गोल आकारी दगडाच्या…
श्री कैलासपती स्वयंभू - जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्!
हे घडते कसे? तोच उपदेश अंबेला दिला कसा? ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन…
श्री कैलासपती स्वयंभू - मी हिमालय पर्वतावर जो बसलो आहे, तो आदेशाप्रमाणेच बसलेलो आहे. या ठिकाणी, आदेश मिळाल्यानंतर यावे लागते, मग आदेश पाळणे, मानणे सेवेकऱ्याचे कर्तव्य नाही का?
जरी माझे नाव स्वयंभू असले, तरी या स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी वेगळा स्वयंभू आहे, म्हणून, मी एक त्यांचा सेवेकरी आहे असे माझे म्हणणे आहे.
महा…
श्री समर्थ मालिक - सद्गुरु चरण ज्यांना कळले आहे, त्यानांच कळले आहेत. असेही काही मानव म्हणतात, हि गुरुगीता स्वयंभूनेच लिहिली आहे का? म्हणूनच एका संताने गीता लिहिली आहे. त्याने अनुभव सिद्धतेनेच लिहिले आहे. जशी ज्याची कर्मगती, तशी त्याच्या डोक्यात बसेल. म्हणून सांगितलेले सत्य आहे.
मी आहे, त्याला आहे ! नाही त्याला नाही ! म्हणूनच…
श्री समर्थ मालिक - यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल. मी सर्व भूतेषु पश्य असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात असेल.
प्रकृती…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी त्याच्यासाठी वशिला लावू नये. जो सात्विक असतो, तो रस्ता चुकत नाही, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर तोच रस्ता चुकतो, तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक दाखवावी लागते.
या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिकासारखे मात्र पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते.
ध्यान कोणाचे करावे? तर आपल्या सद्गुरूंचे हे त्याने ओळखावे.…
श्री समर्थ मालिक - सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. तो मोह असावा, पण कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे मानव लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.
मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर मोहवश होणार नाही.…