Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

आत्मा बाहेर पडताना……©️

आत्मा बाहेर पडताना……©️

आत्मा बाहेर पडताना, प्रकृती अंगापासून बाजूला होताना, त्यावेळेस ज्योतीला तेज चढते.‌ बाजूला झाल्यावर ज्योत‌ निस्तेज बनते.‌ ती कां? अविनाशी आत्मा हृदयरुपी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तेज कोठून राहणार? हा आत्मा आहे तोपर्यंत चलन वलन राहते.

मानव जर ईश्वर असेल, तर त्याची ही स्थिती का असावी? अविनाशी आत्मा शांत असतो. मानवांची मने, त्याप्रमाणे ते स्थिती करून घेतात. त्याला मालिक काय करणार? मानव ईश्वर तो कसा? पाहण्याची धडपड करा. नामस्मरणात दंग व्हा.

अविनाशी आत्मा प्रगट होतो. तो प्रगट होण्यासाठी काय करावे? मानव असत कृतीने गेल्यास तो प्रगट होत नाही. सर्वस्व सत् गतीने गेल्यास तो प्रगट होतो. जो बोल बाहेर फेकला, तो बोल शेवटपर्यंत कायम ठेवा. ठामपणा ठेवा. कार्य प्रविण होईल. प्रत्येक बोलाला महत्व असते. तो बोल म्हणजे ब्रह्म बोल होय. मानवाना कळत नाही. जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपली कृती काय? हे त्याला कळत नाही. याची जाणीव त्याला होत नाही. जन्माला आल्यापासून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्याचे दर्शन एकदा तरी घेणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. (१)©️

You cannot copy content of this page