Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

सेवेकरी कसा असावा…©️

सेवेकरी कसा असावा…©️

प्रभू राम : परंतु शुभदिनी थोडेसे सांगावेसे वाटते. आमच्या अवतार कार्यात थोडे का सेवेकरी होते. पण सेवेकरी कसा असावा? उदाहरण देत आहे. ज्यावेळी आम्ही वनवास पत्करला त्यावेळी अरण्यातून जात असता आम्ही एका अरण्यात पोहोचलो. समोर एक भिल्लीण होती. मनाने सत शुद्ध होती. मग आम्ही तिच्यापासून दूर होतो का?

वायुपुत्र हनुमानाला त्याच्या मातेने काय संदेश दिले होते? जो तुझी सोन्याची वस्त्रे ओळखिल त्याचाच तू सेवेकरी समज. त्याप्रमाणे झाले आहे. आम्ही वनवास पत्करला. अन अरण्यातून जात असताना एका वृक्षाच्या छायेखाली बसलो. त्यावेळी काही वानर इकडून तिकडे उड्या मारीत होते. परंतु हा वानर दिसला होता का? मी त्याच्याकडे अन त्याने माझ्याकडे पाहिले. दृष्टादृष्ट झाली. त्याने झाडावरून खाली उतरून दर्शन घेतले. तदनंतर तो आमचे बरोबर होता. त्यावेळी सीतेचे हरण झालेले होते. तिला शोधित होतो. हे भेटल्यानंतर सर्वस्व निवेदन केले. त्याने सांगितले चिंता करण्याचे कारण नाही. जसे आश्वासन दिले तसे घडवून आणले. मग सेवेकरी कसा असावा तर सद्गुरूंची दुःखे निवारण करणारा असावा. ©

You cannot copy content of this page