Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जडत्व आहे तर भक्ती आहे – श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज ©️

जडत्व आहे तर भक्ती आहे – श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज ©️

सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे. पण ते कोणी करीत नाही.

स्थुलाला स्थुलाची जशी आवश्यकता आहे, तशी स्थुलाला चंदनमय बनण्याची सुद्धा आवश्यकता आहे. ते चंदनमनय बनविण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत चेतना तोपर्यंतच आपण, आप आणि पर म्हणतो. पण ती चेतना शक्ति कोणाच्या कृपेने आहे, तर सताच्या, समर्थांच्या कृपेने ही चेतना शक्ती आहे. ही चेतना शक्ती बाहेर पडली तर मग स्थुलाचा काही उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हणतात, “मी तुमच्यातच वास करीत आहे. हे जडत्व दिले ते मला पाहण्यासाठीच दिले आहे. जर पाहता आले नाही तर हे सर्वस्व निष्फळ आहे.”

जडत्व आहे ते बुद्धिवान पाहिजे. जागृत पाहिजे. सन्मार्गी ज्योत सदा जागृत असते. ती क्षणिक लोभाला फसणार नाही. मोहाला फसणार नाही. जड मौलिक आहे, तर जडासाठी तहानलेले असले पाहिजे की नाही? जड आहे तर भक्ती आहे. ©️

You cannot copy content of this page