Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

अतिसूक्ष्म कोण आहे ? ©️

अतिसूक्ष्म कोण आहे ? ©️

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच कर्तव्य झाले आहे. आहे ना कल्पना?(आहे.)

प्रत्येक अवतार कार्यात महान महान मुनिजन झाले. सता आपल्या सानिध्यात कोण आहेत? परमपूज्य गुरुदेव महामुनी वशिष्ठ, पण सता, आपणास कल्पना आहे, प्रत्येक अवतार कार्यात आपले गुरूपद कोणी नटविले? गुरुदेव वशिष्ठांनी, पण सता कधी उच्च प्रणव दिधले का? नाही. कोमल शांत असेच प्रणव दिधले. या मुनीजनांची बरोबरी कोण करू शकेल?

सता, राम अवतारात आपण विश्वामित्राची पूर्ण शक्ती घेतली अन कलियुगी अवतारकार्यात पूर्णत्व नष्ट केले. सता, हेच संदेश आहेत. सता आपल्या सानिध्यातील कलियुगीन कर्तव्य ज्यावेळेस पूर्णत्व होईल, त्यावेळेस मानवांना पूर्णपणे कल्पना येईल.

सानिध्यात असणाऱ्या मानवांना संदेश आहेत, कलियुगी स्थितीतील मानवांप्रमाणे, जी अहंकारी स्थिती आहे, ती त्यांनी पूर्णत्व नष्ट करणे हेच संदेश आहेत. सर्वज्ञ म्हणतात, सता आपण मानवी स्थितीप्रमाणे कर्तव्य करीत आहात. या कलियुगी मानवी स्थितीत कोणती स्थिती आहे? या भूतलावर अतिसूक्ष्म कोण आहे ? तर कीटक आहे. या कीटकाची चिंता कोणाला असते? अर्थातच सताला असते. ©️

You cannot copy content of this page