Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

सत आसन दिशा ©️

सत आसन दिशा ©️

नर्मदा निवासी: मग आताचे मानव! ते मानवच आहेत ना?

सद्गुरु बाबा : पण ही चौकट त्यावेळी होती ना?

नर्मदा निवासी : आम्ही हे प्रश्न का विचारले? पूर्वी हे आसन पूर्व पश्चिम अन आता दक्षिणोत्तर आहे. त्याच काळात चौकटाने कुरघोडी केली. त्यावेळी बहुतेक मानव अहंकारी नव्हते. या काळात एकही मानव असा सापडणार नाही की त्याच्याजवळ अहंकार नाही. या सर्वस्वाची  परिपूर्ण माहिती आहे. आपण प्रत्येक वेळी प्रश्न विचारीत होता आम्हाला नाही, त्या तत्त्वाबरोबर झगडत होता. आपण अनुग्रह दिला तो असा का? त्याचे स्पष्टीकरण करणे. या चौकटाने इतका धुमाकूळ घातला की आम्ही देखील याच परिस्थितीत होतो. तेथून येऊन आम्हीच अनुग्रह दिला.”

सद्गुरु बाबा : आपण मालिक फक्त आमच्या गालाला हात लावला होता.

नर्मदा निवासी : आम्हास कल्पना आहे कोणास कसा अनुग्रह द्यावा. आपली थोडी का परीक्षा घेतली? त्यातून उत्तीर्ण झालात म्हणून एवढी कर्तव्ये झाली. आपल्या प्रमाणे आणखी काही ज्योतींना अनुग्रह दिला. त्यांच्याकडून एवढी कर्तव्ये झाली नाहीत, म्हणून आता त्यांचा शेवट झाला. म्हणूनच आम्ही प्रणव दिला. सेवेकरी अन सद्गुरु! पितामह गुरुदेव, त्रिगुण होते. मग प्रकट का होत नव्हते? प्रथम आपले आदेश आले त्याचवेळी प्रगट झालो व प्रथम येथे आलो ना? ©️

You cannot copy content of this page