Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

आपणच जबाबदार …!©️

आपणच जबाबदार …!©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी दिलेल्या ज्ञानात तल्लीन असतात काय? ज्ञान बहाल केलेले आहे. त्याचा उजाळा करू लागला तर वेळ प्रसंग येथील तेव्हा स्वतः सेवेकरी सत कृतिमान होऊन दूर हटवू शकेल. सेवेकरी हा शंकेत आहे कि शंकेच्या रहित आहे? म्हणजे अजून त्यांनी सद्गुरु व सत ओळखले असे म्हणावे की नाही? तुमच्या मायेसाठी, सुखदुःखांसाठी सत् आहे, पण भोगत्व कोणी भोगायचे? याच्यातून पार पडणे भाग आहे.

आसनाच्या सानिध्यात कोणी कोणाला हसणे यथायोग्य स्थिती आहे कां ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. मग जे ज्ञान दिले, त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेतला आहे का? ज्ञान, उपयोग व जपणूक ठेवली आहे काय? पालन चांगल्या तऱ्हेने का केले नाही? सानिध्यात, कर्मसंचितामध्ये ज्ञान जपणूक करता येत नाही, नाते श्रेष्ठ व पवित्र राखू शकले नाहीत मग माझा नाईलाज आहे. आसना सानिध्यात असे वागावे, असे राहावे हे प्रत्येकाने समजले पाहिजे. ह्या स्थानाचे भान राखून, औचित्य राखून, महात्म्य राखून, स्थानात धीरगंभीरपणे, शांत चित्ताने राहावयास पाहिजे, नाहीतर ज्याचा तोच जबाबदार, ज्याचा तोच प्रारब्ध कर्ता. आपले संचित आपणच घडवायचे आणि आपणच भोगायचे. आपणास यातून सोडविण्यास कुणीही येणार नाही हे लक्षात ठेवा. ©️

You cannot copy content of this page