Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

Chinchpokli / मुख्य दरबार, लालबाग

१९४५ / ५० दरम्यानचा तो काळ होता. माऊली एका ठिकाणी स्थिर झालेली नव्हती. कधी वरळीच्या डोंगरावर, तर कधी घोडपदेवच्या गल्लीत, तर कधी बी डी डी चाळीत, तर कधी लालबागच्या बावलावाडीत अशी ज्ञानोपासना तथा समाज कार्याच्या निमित्ताने माऊलींची पदभ्रमना चालू होती.

आपल्या श्री सद्गुरू माऊलींनी चाळीतील एका खोलीतील बीजारोपनापासून आपल्या ह्या आध्यात्मिक कार्याचा शुभारंभ केला होता, तो चिंचपोकळी येथील बावलावाडीत स्थित वाघ नावाच्या भक्ताने आपली खोली माऊलींना आध्यात्मिक कार्यासाठी अर्पण केल्यानंतर. मग मात्र पाठीमागे वळून पाहण्याचा प्रसंग कधी आला नाही.

माऊली येथे स्थिर होवून, पुढील काळात सगळी कार्ये येथूनच करू लागली. म्हणूनच याचे नामाभिधान “मुख्य दरबार” असे करण्यात आले. या कार्यांमध्ये आध्यात्मिक प्रवचन, प्रबोधन, प्रसार तसेच सामाजिक कार्य, अडलेल्या नडलेल्यांना मानसिक, तर कधी कधी आर्थिक मदतीचाही हात पुढे करून अडचणीतून त्यांची मुक्तता करने यासारख्या कार्यांचा समावेश होता.
परंतू भक्ती हाच मुख्य उद्देश्य असल्याने त्याच्यावरच माऊलींचा प्रामुख्याने भर होता व त्यासाठी प्रवचनानी समस्तांचे प्रबोधन करीत करीत आज त्या रोपाचे रूपांतर वटवृक्षात कधी झाले हे कळलेच नाही आणि ह्या वटवृक्षाच्या फांद्या जगभरात जाऊन त्यांच्या सेवेकऱ्यांच्या रूपात पसरल्या.

You cannot copy content of this page