Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

गटबाजी करू नका…©️

सर्व सेवेकरी पूर्व संचिताप्रमाणे या आसना सानिध्यात घेतले आहेत. मग हेवे दावे कशासाठी? याचा विचार तुम्ही करा. यानंतर मात्र हेवेदावे नकोत. आसनाधीस्त हे तत्त्व साधे सुधे नाही. ते कोणाकडूनही काहीही करून घेतील. ते कोणाला कळेल का? मग सेवेकऱ्यांचे मन गढूळ का? मनात शंका का? अन् कशासाठी? त्यांनी जे बीज पेरले ते एकच पेरले आहे,…

Read More

नळी फुंकीली…©️

श्री समर्थ मालिक –तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || ज्या वेळेला तुकोबांनी हे बोल फेकले त्या वेळेला त्यांनी किती तीर्थे केली होती? काशी, गया, प्रयाग वगैरे त्यांनी तीर्थे केली होती का? मग तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || आधीच मन मुंडा | मगच ब्रह्म धुंडा || ज्याने मन मुंडा केले नाही,…

Read More

आला कोठून? जायचे कोठे? ©️

श्री समर्थ मालिक - प्रकृतीच्या रहित मी आहे का? पण मीच सर्व करतो असे म्हणता येईल का? हि जी मेख आहे, तो कोण हे ओळखा. तो जर या जातीतील असेल, षड्विकार रहित असेल तर त्याला सर्वस्व बहाल केले जाते. ज्याने ही खूण ओळखली त्याला वेद कोठून सुटतात, प्रणव कोठून निघतात, आनंदी वातावरणात कोण होता,…

Read More

आकारी ॐ कार स्वरूपी बनला कां? ©️

श्री समर्थ मालिक – वेद अनंत बोलीला | अर्थ इतुकाचि साधिला || निज निष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलाशी जावे || वेद गातो कोण? अन् तदनंतर शरण कोणाला जातो कोण? वेदना झाल्याशिवाय बोल बाहेर पडत नाही. चेतना झाल्याशिवाय वेदना निर्माण होणार नाहीत. वेदांचे घर्षण झाल्याशिवाय बोल बाहेर पडत नाही. बोल हेच वेद आहेत. अनंत जेथून…

Read More

सत्भक्तीचे बीज ©️

श्री समर्थ मालिक - भक्ती ही साधी सोपी आहे हे सत्य आहे, पण तितकीच ती कठीणही आहे. या कठोरपणातून सेवेकरी निभावल्यानंतर त्याचा केसही वाकडा होणार नाही. सेवेकरी आणि आसनाधीस्त म्हणतात, मालकांनी डोळे झाकले आहेत, पण मालकांनी डोळे झाकलेले नाहीत. ते बरोबर घडवून घेतात. मग वक्रदृष्टीने पाहण्याचा योग येतो. त्यांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही. आदीअंतापासून…

Read More

कुकर्माचा घडा…©️

श्री समर्थ मालिक – या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ३/४ असत व १/४ सत् आहे. या असताचा पगडा जोराने बसतो म्हणजे सत त्या ठिकाणी लवचिक होते. लवचिक होऊन सुद्धा त्याच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न होतो. असे का होते? याचे कारण एकच, क्रोधाने, मी पणाने, प्रकृतीने गडबडलेल्या ज्योतीना सात्विकता कशी निर्माण होणार? ती ज्योतच वाईट विचारांची आहे. सर्वस्व आसनाचा…

Read More

अहंकारी बनणे योग्य नाही…©️

श्री समर्थ मालिक – कोणताही सत् पुरुष आपला मोक्ष आपल्या कृतीने साध्य करून घेत असतो. आपल्या कृतीनेच मुक्त होतो. प्रत्यक्ष गोपाळ याला काशीत अनुग्रह दिला, पण ही ज्योत ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र याच्या आहारी गेली अन् घसरली. कोणत्या सत्पुरुषाला अशा प्रकारचा रोग झाला होता का? अजून त्याची सव्वाचार वर्षे बाकी होती. पण प्रणव गेलेला…

Read More

घोडबंदरचे बाबा ३ ©️

बाबा - तुम्हाला प्रत्यक्षात अनुग्रह दिला, मग त्यांनी असे सांगितले का अशा मार्गाने जा. गोपाळकृष्ण - त्यांनी असे सांगितले नाही. मला ज्यांनी अनुग्रह दिला त्यांनीच तुम्हाला अनुग्रह दिला. आपल्या चरणी क्षमेची याचना करीत आहे. बच्चा म्हणण्याची माझी आता पात्रता नाही. बाबा - आपले काय निवेदन आहे? गोपाळकृष्ण - माझे एकच निवेदन आहे. आंधळ्याचे…

Read More

घोडबंदरचे बाबा संवाद २ ©️

बाबा – तुम्हीच मला सांगितले की काशीमध्ये हाक मारुन मला अनुग्रह दिला. १२ वर्षे माहूर गडावर पाठविले. हे किती भाग्याचे लक्षण आहे. गोपाळकृष्ण – मी चुकीला पात्र आहे. मला ते टिकविता आले नाही. उच्च वर्णाच्या अभिमानामुळे मी घसरलो. बाबा – कसले उंच? गोपाळकृष्ण – प्रकृती अंगाने नटलेले जडत्व भिन्न असल्यामुळे उच्च वर्ण दाखवायचे. सत् तत्व…

Read More

गोपाळ कृष्ण – घोडबंदरचे बाबा ©️

गोपाळ कृष्ण आणि सद्गुरु माऊली (आपले बाबा) यांच्यातील संवाद (साधारण सत्तर ऐंशीच्या दशकातील हा काळ आहे - म्हणजेच सन १९७० ते १९८०) गोपाळ कृष्ण- ते मला सारे पूर्णत्वाने कळून चुकले आहे. मोठमोठे श्रीमंत हे भगवंताचे भुकेलेले नसतात. ते फक्त मायेचे भुकेलेले असतात. त्याना भगवंत म्हणजे काहीही कळणार नाही. साधीसुधी म्हण आहे, “हात ओला, तर मैतर…

Read More

गोपाळ कृष्ण उर्फ घोडबंदरचे बाबा ©️

गोपाळ कृष्ण उर्फ घोडबंदरचे बाबा श्री सद्गुरु माऊली – महाराज, आपला बच्चा संदेश मागत आहे. आपण आता काय करता? गोपाळकृष्ण बाबा – सद्गुरु प्रेम, भक्ती प्रेम, भगवंत प्रेम अन् मायावी प्रेम यात फरक आहे. सद्गुरु भक्ती प्रेम अखंड आहे. त्याच्यात कधीही खंड पडला नाही. मात्र, मन मायावी प्रेमाच्या आधीन गेल्यानंतर ते त्याच्या प्राप्त…

Read More

श्रीराम प्रभु-संदेश ©️

उ:शापाचा काळ समीप आला आहे. मानवी शुद्धीकरण वाट पहात आहे.‌ त्याला एकदा गती मिळाली की मग पहा काय होते ते? मानवी शुद्धीकरणाचे कार्य आसनालाच करावे लागेल. तेच मालिक, एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. कृष्णावताराच्या वेळी विचित्र तऱ्हा, विचित्र जबाबदारी असताना कधीही नाराजी पत्करली नाही. म्हणून कर्तव्याला नाराज होऊ नये. कर्तव्य करीत राहणे. मी प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीमागे…

Read More

You cannot copy content of this page