Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

समर्थ संदेश -२-©️

समर्थ संदेश -२-©️

या दरबारातील सेवेकर्‍यांची प्रकृती वेगवेगळी आहे, पण अंत:र्यामी तत्व एकच आहे, याची गती मिळाली आहे ना? सेवेकरी सत दृष्टीने, आदर भावनेने चालले आहेत का? ’ग’ची पीडा निर्माण झाली की एकमेकाबद्दल तिरस्कार वाटतो. ही ‘ग’ ची पीडा नष्ट करण्याचा प्रयत्न करा.

पाठचा बंधू एखादे वेळेस संपत्तीसाठी तुमच्याविरुद्ध वागेल. तो वाटा घेणारच! इतकेच काय तो तुमचा घात करण्यास कमी करणार नाही, पण एकाच तत्वाचे सेवेकरी हे गुरुबंधू आहेत. हा गुरुबंधू तुमच्या संपत्तीची आशा करील? घात करण्याचा प्रयत्न करील? तर नाही. तो तुम्हाला आदरच देईल. हे प्रेम अखंड टिकवण्याचा प्रयत्न करा. हे टिकवले तर वाद होणार नाहीत. याची खूण एकच, तुमच्या गुरुबंधूला कोणीतरी टिचकी मारीत आहे, हे ओळखून तरी गप्प बसावयास पाहिजे. गप्प बसल्यानंतर समतेचे वातावरण निर्माण होईल.

बाबांना जरी सांगितले तरी ते सेवेकऱ्यांची समजूत घालतात. एकापासून अनेक निर्माण होतात हे सेवेकर्‍यांना माहीत आहे. इतर मानवांचा प्रश्न सोडून द्या. येथील सेवेकऱ्यांना ही गती आहे की नाही? (पुढे सुरु…३)©️

You cannot copy content of this page