श्री एकनाथ महाराज - सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे. मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत…
श्री संत ज्ञानेश्वर - जे दिसते, ते स्थूल दिसते. जड दिसते अन् जे सत् आहे, ते या जडाच्या आंत आहे. ज्यांच्या आधीन हे जडत्व आहे, ते कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने हे जडत्व फेकून देण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणी जाळले, तर कोणी पुरले. तत्त्वात तत्व मिलन झाल्यानंतर नाश कशाचा होतो?
नासे याचा अर्थ काय? नासे म्हणजेच ना…
श्री समर्थ मालिक - माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य वगैरे काही नाही. मला कोणीही पाहू शकणार नाही. पाहता येणार नाही. जो पहावयास आला, तो माझ्यातच रममाण झाला. लयबद्ध झाला. मला अनंत हस्त, अनंत चक्षू, अनंत पाद असा मी आहे. माझे वर्णन कोणालाही…
माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे हेच सताचे बोल ओळखावेत.
सर्वांना अन्न पाणी देणारे, पोसणारे हे एकच तत्व आहे. ते सर्वभूतेषु पश्य आहे. आम्हाला कशासाठी पाठविले…
श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे, अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले.
हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे म्हणणारे…
सत् हे आकारी आहे अन् आकारा रहित पण आहे. जर आपणाला त्रिगुण रहित पाहिजे असेल तर त्याप्रमाणे वाटचाल करणे.
माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे. हेच…
श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले.
हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे…
श्री समर्थ मालिक - विठ्ठल विठ्ठल गजरी |
अखंड तत्व (म्हणजे त्या सताचे नाम) सत् पदाच्या आसनावरून आपल्या सद्गुरुंनी आपल्याला बहाल केलेले आहे. सत मुखातील वाणी म्हणे, विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी ||
नामाचा गजर कोठे होतो अन् त्या नामाची पंढरी कशी आहे, कोठे आहे, कशी दुमदुमून गेली होती, कशी दंग झालेली होती…
हल्लीच्या सेवेकर्यांना विशेष वाटते ते कसे? प्रथम त्या ठिकाणी चमत्कार पहावयास मिळाले, आता ते होत नाहीत. पण सेवेकरी म्हणतात, काहीतरी करा. इतकेच सांगत आहे की, कर्तव्य होईल पण थोडा अवधी आहे. धीर धरा. माझ्या सताला, सद्गुरुंना आम्ही ज्या प्रकृतीला शरण आहोत, त्यांना त्रास होऊ नये, ही इच्छा आहे. पण तुम्ही एकच, ठाम असाल तर ते…
गुरुबंधूंचे नाते कोवळे का? गुलाबाचे फुल कोवळे नाजूक असते. तसे सेवेकर्यांनी आपले मन का ठेवू नये? सताला अतिशय त्रास झाला, सतावर असताने कुरघोडी केली म्हणजे अवतार कार्य घ्यावे लागते. तद्वतच आता काय चालले आहे, काय होत आहे याचा अनुभव सेवेकऱ्यांना मिळाला की नाही? म्हणून हे समजून आपण आपल्या कर्तव्यात (नामस्मरणात) निमग्न का होऊ नये? सेवेकर्यांना…
श्री समर्थ मालिक - या आसनाच्या सेवेकऱ्यांना अनेक वेळेला टोचणी दिलेली आहे. सर्व सेवेकऱ्यांची मनोभावना शुद्ध आहे का असे देखील विचारले.
आसनाधिस्त गावाला जाऊन किती दिवस झाले? आदीअंता पासून ते आहेत.
काही गुप्त गोष्टी गुप्त असतात. सत् त्या गोष्टी गुप्त ठेवतात.
अर्जुनाला देखील सांगितले होते, “सत् असताचा वाद विवाद चाललेला आहे. याच्यासाठी…
श्री समर्थ मालिक - आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत, प्रत्यक्षात या दरबारामध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या महान महान चुका होत आहेत, पण कुणाला फेकले आहे काय? टाकले आहे काय?
अखंड तत्व अखंड आहे. दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे.
सेवेकरी म्हणतो, मी कर्तव्य करीत आहे. पण या मानवाची कृती केव्हा ना केव्हा तरी…